“वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून दया याचिका दाखल केली होती”; राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात ...