टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीच्या (Knockout) सामन्यात भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्यांच्या यादीत संजू आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
\nअर्धशतकाव्यतिरिक्त संजूने असा एक विक्रम केला जो आजवर कोणत्याही भारतीय फलंदाजाला जमला नव्हता. या विश्वचषकात तीन वेळा पहिल्याच षटकात षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
\nभारताने इंग्लंडसमोर ठेवले २५४ धावांचे लक्ष्य –
\n\n\nInnings Break!#TeamIndia register the highest team total in ICC Men’s T20 World Cup knockouts 🔥👏
\nOver to the bowlers to defend this 🙌
\nScorecard ▶️ https://t.co/LxSBs3EDPx#T20WorldCup | #MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/IKEpHNKHJT
\n— BCCI (@BCCI) March 5, 2026
\nनाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत सात गडी बाद २५३ धावा केल्या. इंग्लंडकडून संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले. शिवम दुबेनेही ४३ धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि विल जॅक्सने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर जोफ्रा आर्चरने एक बळी घेतला.