नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच देशाची एकता, सामंत आणि अल्हान्दतेच्या बाजूने होते. त्यांना जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलाम ३७० कधीच मान्य नव्हते असे मत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी ट्विटरद्वारे व्यक्त करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.
डॉ.आंबेडकर हे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जाच्या देणाऱ्या कलम 370च्या बाजूनं कधीच नव्हते. त्यामुळेच बहुजन समाज पक्षाच्या खासदारांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याला समर्थन दिलं आहे. देशाचं संविधान लागू होऊन जवळपास 69 वर्षांनंतर 370 कलम हटवण्यात आलं आहे. आता तिकडची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ अवश्य लागणार आहे. यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे. ज्याचं न्यायालयानंही समर्थन केलं आहे.
2. लेकिन देश में संविधान लागू होने के लगभग 69 वर्षों के उपरान्त इस धारा 370 की समाप्ति के बाद अब वहाँ पर हालात सामान्य होने में थोड़ा समय अवश्य ही लगेगा। इसका थोड़ा इंतजार किया जाए तो बेहतर है, जिसको माननीय कोर्ट ने भी माना है।
— Mayawati (@Mayawati) August 26, 2019
सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस आणि इतर पक्षाच्या नेत्यांकडून काश्मीरमध्ये जाणे म्हणजे केंद्र आणि जम्मू काश्मीरमधील राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्यासाठी संधी देणे असा निर्णय नाही का? त्याठिकाणी जाण्यापूर्वी थोडा विचार केला असता तर योग्य राहिलं असतं अस ट्विट करत मायावतींनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना टोला लगावला आहे.
3. ऐसे में अभी हाल ही में बिना अनुमति के कांग्रेस व अन्य पार्टियों के नेताओं का कश्मीर जाना क्या केन्द्र व वहां के गवर्नर को राजनीति करने का मौका देने जैसा इनका यह कदम नहीं है? वहाँ पर जाने से पहले इस पर भी थोड़ा विचार कर लिया जाता, तो यह उचित होता।
— Mayawati (@Mayawati) August 26, 2019