आणि बिचारा ढसाढसा रडला… कुटूंबात सद्स्य ९ आणि मतं मिळाले फक्त ५

Updated On:
आणि बिचारा ढसाढसा रडला… कुटूंबात सद्स्य ९ आणि मतं मिळाले फक्त ५

जालंधर – २०१९ लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, यावेळी अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी जालंधर मधून निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार ‘नीटू’ यांना केवळ ८४० मते मिळाली आहे. आशर्याची बाब म्हणजे, नीटू यांच्या घरात ९ सदस्य असून देखील त्यांना फक्त ५ मते मिळाली आहेत. त्यामुळे आपल्या स्वतःच्याच घरातील आणखी ४ मते कुठे गेली हे खुद्द नीटू यांना सुध्दा अद्याप समजले नाही.

जालंधर परिसरात नीटू यांच्या परिवाराची ‘नीटू शटर वाला’ अशी सुद्धा ओळख आहे. निकाला नंतर त्यांच्या खात्यात फक्त ८४० मते आले होते. नीटू यांचे असे, सुद्धा म्हणणे आहे कि माझ्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी देखील मला मतदान करण्याचे वचन केले होते. मात्र त्यांनी देखील मला मत दिले नाही. असं नीटू म्हणाले.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/390262155034842/

 

आणखी संबंधित बातम्या

BMC Election : महापौर पदाविषयी कुठली तडजोड नको.! भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

2026-01-20 19:39:02

BMC Election : महापौर पदाविषयी कुठली तडजोड नको.! भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

BMC Election Result : 'त्या' पक्षाने जनतेचा विश्‍वास गमावला...; मुंबईच्या राजकारणावर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

2026-01-18 22:21:25

BMC Election Result : 'त्या' पक्षाने जनतेचा विश्‍वास गमावला...; मुंबईच्या राजकारणावर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

"पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही, मुंबईत महायुतीचीच सत्ता असणार"; शिंदेंच्या 'या' नेत्यानं स्पष्टच सांगितलं

2026-01-18 19:14:28

"पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही, मुंबईत महायुतीचीच सत्ता असणार"; शिंदेंच्या 'या' नेत्यानं स्पष्टच सांगितलं

"आम्ही आज 'त्या' हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत..."; संजय राऊतांच्या एका वाक्याने राजकीय हालचालींना वेग

2026-01-18 18:56:40

"आम्ही आज 'त्या' हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत..."; संजय राऊतांच्या एका वाक्याने राजकीय हालचालींना वेग

मुंबईच्या महापौर पदावरून वाढला सस्पेन्स.! शिंदे आणि ठाकरेंच्या विधानाने उंचावल्या सर्वांच्या भुवया

2026-01-17 22:25:35

मुंबईच्या महापौर पदावरून वाढला सस्पेन्स.! शिंदे आणि ठाकरेंच्या विधानाने उंचावल्या सर्वांच्या भुवया