वज्रमूठ सभा! मुंबईवर राग असलेली लोक दिल्लीत बसलेत – जितेंद्र आव्हाड

Updated On:

मुंबई – मुंबईमध्ये आज महाराष्ट्र विकास आघाडीची वज्रमुठ सभा सुरु आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आव्हाड म्हणाले की, मुंबई ही कामगारांच्या घामाने सजली आहे. इथल्या कष्टकरी मराठी माणसाने मुंबईची शोभा वाढवली. मागील 10 वर्षात मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईवर राग असलेली लोक दिल्लीत बसली आहेत.

दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातून अनेक उद्योग बाहेर गेले, गद्दारदेखील गुजरातला गेले. मुंबईला तोडण्याचे काम सुरू आहे. हे गद्दार सरकार आहे. हे सरकार कंत्राटदार आणि बिल्डरांचं सरकार आहे. सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे यांना वाईट बोलणारे मंत्री अजूनही मंत्रिमंडळात आहेत हे दुर्दैव असल्याचंही ते म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Government : मुंबईतील जिमखान्यांची तपासणी होणार; राज्य सरकारचा निर्णय

2026-05-25 20:55:02

Maharashtra Government : मुंबईतील जिमखान्यांची तपासणी होणार; राज्य सरकारचा निर्णय

Parle Melody : “मेलोडी खाओ, खुद जान जाओ…”; मोदी-मेलोनींच्या भेटीमुळे 'पारले मेलोडी' पुन्हा चर्चेत; जाणून घ्या प्रसिद्ध टॅगलाइनची रंजक कहाणी

2026-05-21 12:14:13

Parle Melody : “मेलोडी खाओ, खुद जान जाओ…”; मोदी-मेलोनींच्या भेटीमुळे 'पारले मेलोडी' पुन्हा चर्चेत; जाणून घ्या प्रसिद्ध टॅगलाइनची रंजक कहाणी

New Home: मराठमोळ्या अभिनेत्याचे तिसरं घर! व्हिडिओ शेअर करत दाखवली झलक

2026-05-21 11:08:50

New Home: मराठमोळ्या अभिनेत्याचे तिसरं घर! व्हिडिओ शेअर करत दाखवली झलक

Sharad Pawar : "भारताबाहेर मोदी देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम करतात"; शरद पवारांकडून पंतप्रधानांचे कौतुक

2026-05-20 09:22:52

Sharad Pawar : "भारताबाहेर मोदी देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम करतात"; शरद पवारांकडून पंतप्रधानांचे कौतुक

Mango And Cashew Farm Owners Protest : राजू शेट्टींसह अनेक दिग्गज नेते ताब्यात; कोकणच्या आंबा-काजू उत्पादकांचा मुंबईत एल्गार

2026-05-15 19:23:47

Mango And Cashew Farm Owners Protest : राजू शेट्टींसह अनेक दिग्गज नेते ताब्यात; कोकणच्या आंबा-काजू उत्पादकांचा मुंबईत एल्गार