वज्रमूठ सभा! मुंबईवर राग असलेली लोक दिल्लीत बसलेत – जितेंद्र आव्हाड

Updated On:

मुंबई – मुंबईमध्ये आज महाराष्ट्र विकास आघाडीची वज्रमुठ सभा सुरु आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आव्हाड म्हणाले की, मुंबई ही कामगारांच्या घामाने सजली आहे. इथल्या कष्टकरी मराठी माणसाने मुंबईची शोभा वाढवली. मागील 10 वर्षात मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईवर राग असलेली लोक दिल्लीत बसली आहेत.

दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातून अनेक उद्योग बाहेर गेले, गद्दारदेखील गुजरातला गेले. मुंबईला तोडण्याचे काम सुरू आहे. हे गद्दार सरकार आहे. हे सरकार कंत्राटदार आणि बिल्डरांचं सरकार आहे. सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे यांना वाईट बोलणारे मंत्री अजूनही मंत्रिमंडळात आहेत हे दुर्दैव असल्याचंही ते म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दादा भुसेंसोबत चार तास बैठक! अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

2026-08-23 12:04:02

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दादा भुसेंसोबत चार तास बैठक! अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Mumbai News : मुंबईत 3.2 कोटींचे हेरॉईन जप्त; दोघांना अटक

2026-08-21 19:41:24

Mumbai News : मुंबईत 3.2 कोटींचे हेरॉईन जप्त; दोघांना अटक

Mumbai Kurla Accident : मुंबईतील कुर्ल्यात क्रेनचा अपघात; 8 ते 10 जण जखमी झाल्याची शक्यता

2026-08-21 09:07:55

Mumbai Kurla Accident : मुंबईतील कुर्ल्यात क्रेनचा अपघात; 8 ते 10 जण जखमी झाल्याची शक्यता

Aaditya Thackeray : मुंबईतील मोकळ्या जागा भाजपसंबंधी व्यक्तींना दिल्या जात आहेत; आदित्य ठाकरे यांचा आरोप

2026-08-20 19:07:00

Aaditya Thackeray : मुंबईतील मोकळ्या जागा भाजपसंबंधी व्यक्तींना दिल्या जात आहेत; आदित्य ठाकरे यांचा आरोप

Aaditya Thackeray : "मुंबईतील मोकळ्या जागा भाजपसंबंधी व्यक्तींना"; नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरे यांचा संताप

2026-08-20 17:07:36

Aaditya Thackeray : "मुंबईतील मोकळ्या जागा भाजपसंबंधी व्यक्तींना"; नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरे यांचा संताप