उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया म्हणाले,’मी किळसवाणे व्हिडीओ पाहत नाही.’

Updated On:
उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया म्हणाले,’मी किळसवाणे व्हिडीओ पाहत नाही.’

मुंबई –  भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्यांचा एक अश्‍लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोमय्या यांच्या या व्हिडीओनंतर  राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहे.  यानंतर याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी या व्हिडीओवरून जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणाबाबत उद्धव ठाकरे याना पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणाले, ‘मी किळसवाणे अन् बीभत्स  व्हिडीओ पाहत नाही.’ असं म्हणत त्यांनी या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले,’अजित पवार यांच्या सोबत मी काम केले आहे. त्यांना राज्यातील बळी राजाच्या प्रश्नांवरती मी चर्चा केली’ असेही ते म्हणाले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! कर्जमाफी योजनेतील 'ती' अट सरकारकडून रद्द

2026-07-10 19:33:33

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! कर्जमाफी योजनेतील 'ती' अट सरकारकडून रद्द

Mallikarjun Kharge : युपीतील भाजप सरकार दलित विरोधी; मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

2026-07-10 18:11:48

Mallikarjun Kharge : युपीतील भाजप सरकार दलित विरोधी; मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

Party joins the BJP : "भाजपमध्ये 'हा' पक्ष विलीन होणार" ; राजकारणात एकच खळबळ

2026-07-10 12:14:47

Party joins the BJP : "भाजपमध्ये 'हा' पक्ष विलीन होणार" ; राजकारणात एकच खळबळ

Sanjay Raut : "शालेय साहित्य खरेदी घोटाळा चिंताजनक, एका वरिष्ठ मंत्र्याने..."; राऊतांचा आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

2026-07-10 11:46:11

Sanjay Raut : "शालेय साहित्य खरेदी घोटाळा चिंताजनक, एका वरिष्ठ मंत्र्याने..."; राऊतांचा आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Gram Panchayat Eleciton Update : मोठी अपडेट! 'या' कारणामुळे तब्बल 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक?

2026-07-10 09:31:27

Gram Panchayat Eleciton Update : मोठी अपडेट! 'या' कारणामुळे तब्बल 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक?