‘या’ आहेत मुख्यमंत्री ठाकरेंच्या महत्वाच्या घोषणा

Updated On:

मुंबई –  महाराष्ट्र करोनाच्या धोकादायक सीमेवर असूनही लोकांनी खासगी वाहने घेऊन प्रवास केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

काय आहेत मुख्यमंत्र्यांच्या घोषणा?

– जिल्ह्यांच्या सीमा सील. ज्या जिल्ह्यांत कोरोना पोहोचला नाही, तो जिल्हा सुरक्षित राहावा याकरता सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.

– जीवनावश्यक वस्तूसाठी टॅक्सी आणि रिक्षाचा वापर करता येणार, मात्र फक्त चालक आणि १ प्रवासीच गाडीत असेल.

– जीवनावश्यक वाहतूक वगळता बाकी सर्व वाहतूक रद्द

– आजपासून संचारबंदी लागू

– चारपेक्षा अधिक लोक जमल्यास कारवाई

– जिथं कोरोना पोहोचला आहे, तेथील नागरिकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.

– कृषी उद्योगासंबंधीत व्यापार, कारखाने आणि वाहतूक सुरू राहिल.

आणखी संबंधित बातम्या

Covid-19: देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले? जुलैमध्ये 339 नवे रुग्ण; तज्ज्ञ म्हणतात, घाबरण्याची गरज नाही

2026-07-18 14:20:54

Covid-19: देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले? जुलैमध्ये 339 नवे रुग्ण; तज्ज्ञ म्हणतात, घाबरण्याची गरज नाही

Jaan Kumar Sanu: देशात पुन्हा वाढतायत कोविड-19 रुग्ण; 'बिग बॉस 14'चा स्पर्धकही कोरोना पॉझिटिव्ह, मास्क पुन्हा आवश्यक ठरणार?

2026-07-14 10:38:46

Jaan Kumar Sanu: देशात पुन्हा वाढतायत कोविड-19 रुग्ण; 'बिग बॉस 14'चा स्पर्धकही कोरोना पॉझिटिव्ह, मास्क पुन्हा आवश्यक ठरणार?

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

2026-05-17 19:03:58

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

2026-05-02 18:27:43

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली

2026-03-26 18:53:45

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली