पंढरपूर – एकादशी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, यावेळी संत गाडगे बाबा आपत्कालीन, शोध व बचाव स्वयंसेवी पथकामार्फत पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात रेस्कू टीम तैनात करण्यात आली असून, आतापर्यंत यांनी तीन वारकऱ्यांचे प्राण वाचवले आहेत. या रेस्कू टीमचे काम कसे चालते हे जाजाणून घेण्यासाठी दै.प्रभातने त्यांच्याशी संवाद साधला…