#OBC | राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले – देवेंद्र फडणवीस

Updated On:
#OBC | राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले – देवेंद्र फडणवीस

मुंबई – राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले, असा आरोप  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.

मंत्री म्हणतात, हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोवर निवडणुका होणार नाहीत आणि दुसर्‍याच दिवशी निवडणुका जाहीर होतात.

ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा. अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.

 

आणखी संबंधित बातम्या

Vijay Wadettiwar : विरोधकांनी प्रश्न मांडणे म्हणजे बदनामी नव्हे; विजय वडेट्टीवार यांची टीका

2026-07-09 19:10:23

Vijay Wadettiwar : विरोधकांनी प्रश्न मांडणे म्हणजे बदनामी नव्हे; विजय वडेट्टीवार यांची टीका

Uniform Civil Code : मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा ! समान नागरी कायद्यासाठी 7 सदस्यीय समिती जाहीर

2026-07-09 17:42:05

Uniform Civil Code : मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा ! समान नागरी कायद्यासाठी 7 सदस्यीय समिती जाहीर

लक्षवेधी : महाराष्ट्राच्या विस्तारणार्‍या क्षमता

2026-07-09 05:30:41

लक्षवेधी : महाराष्ट्राच्या विस्तारणार्‍या क्षमता

Maharashtra Politics : मोठा राजकीय भूकंप? शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत जाणार? राजकीय वर्तुळात खळबळ

2026-07-07 15:24:12

Maharashtra Politics : मोठा राजकीय भूकंप? शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत जाणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Devendra Fadnavis : राजधानीत राजकीय हालचालींना वेग! मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, चर्चांना उधाण

2026-07-07 10:57:34

Devendra Fadnavis : राजधानीत राजकीय हालचालींना वेग! मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, चर्चांना उधाण