Political Update | देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूव्ह भेदलचं!

Updated On:
Political Update | देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूव्ह भेदलचं!

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या जागा २३ वरून थेट ९ वर आल्या. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालं खरं मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपची बिकट अवस्था त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी होती. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, त्यात देवेंद्र फडणवीसांच्या सहभागाचे नॅरेटिव्ह, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे वैयक्तिक आरोप, लोकसभेतील पीछेहाट – अशा चक्रव्युव्हात देवेंद्र फडणवीस अडकले.

त्यात भर म्हणजे राज्यात अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका! देवेंद्र फडणवीस या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडणार याची चर्चा सर्वत्र होत होती. मात्र स्वतः देवेंद्र फडणवीसांनी आपण आधुनिक अभिमन्यू असल्याचे सांगत – हे चक्रव्यूव्ह भेदून दाखवले असून पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर मुसंडी मारली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Prithviraj Chavan : ...तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो; पृथ्वीराज चव्हाण यांचे गोपीनाथ मुंडेबाबत मोठं वक्तव्य

2026-08-16 22:06:21

Prithviraj Chavan : ...तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो; पृथ्वीराज चव्हाण यांचे गोपीनाथ मुंडेबाबत मोठं वक्तव्य

BJP News : भाजपला मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

2026-08-16 21:34:35

BJP News : भाजपला मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेसह राष्ट्रवादीला भाजपचा दे धक्का; पुण्यातील 3 बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

2026-08-16 15:37:58

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेसह राष्ट्रवादीला भाजपचा दे धक्का; पुण्यातील 3 बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Raut : 'मुंडे जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचा जीव वाचला असता'; संजय राऊत यांचं वक्तव्य

2026-08-16 12:14:30

Sanjay Raut : 'मुंडे जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचा जीव वाचला असता'; संजय राऊत यांचं वक्तव्य

Maharashtra Politics : खासदार ओमराजेंच्या घरातच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी! प्रताप सरनाईक आले अन् वाद पेटला; नेमकं कारण काय?

2026-08-15 22:30:53

Maharashtra Politics : खासदार ओमराजेंच्या घरातच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी! प्रताप सरनाईक आले अन् वाद पेटला; नेमकं कारण काय?