खानापूर | विद्यालयासमोर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

Updated On:
खानापूर | विद्यालयासमोर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष
खानापूर (ता हवेली)  : येथे पानशेत रोड लगत महात्मा गांधी माध्यमिक  विद्यालयासमोर शंभर-दीडशे फुटावर खानापूर गावातील व्यवसायिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे रस्त्यावर आणि विद्यालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

त्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या ला सामोरे जावे लागत असून प्रशासनाने वेळीच कारवाई करत येथील कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालया समोर पानशेत रस्त्यावर खानापूर परिसरात व्यवसायिक हॉटेलवाले आणि चिकन-मटन दुकानदार  आपला रोजचा कचरा शाळेच्या समोर शंभर-दीडशे फुटावर असलेल्या मोरीत आणि  रस्त्याच्या कडेला टाकतात त्यामुळे या परिसरात नैसर्गिक विविधता असतानाही बकालपणा पसरला आहे. वन विभागानेही या कचऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Walking: मधुमेहींसाठी चालणे ठरू शकते रामबाण! जेवणानंतर ‘इतका’ वेळ चाललात तर साखर राहील नियंत्रणात

2026-05-23 13:16:17

Walking: मधुमेहींसाठी चालणे ठरू शकते रामबाण! जेवणानंतर ‘इतका’ वेळ चाललात तर साखर राहील नियंत्रणात

Hydration: पाणी पिण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? कमी पाणी पिणं ठरू शकतं शरीरासाठी धोकादायक

2026-05-23 12:48:19

Hydration: पाणी पिण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? कमी पाणी पिणं ठरू शकतं शरीरासाठी धोकादायक

Radish Leaves: ‘या’ हिरव्या पानांत दडलंय अनेक आजारांवरचं नैसर्गिक औषध

2026-05-23 12:25:21

Radish Leaves: ‘या’ हिरव्या पानांत दडलंय अनेक आजारांवरचं नैसर्गिक औषध

Egg: रोज अंडे खाल तर शरीर बनेल मजबूत! जाणून घ्या अंड्याचे जबरदस्त फायदे

2026-05-23 11:12:26

Egg: रोज अंडे खाल तर शरीर बनेल मजबूत! जाणून घ्या अंड्याचे जबरदस्त फायदे

Pune News : अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थांना मनस्ताप !

2026-05-22 05:30:01

Pune News : अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थांना मनस्ताप !