मोदी सरकारच्या सात वर्षात सर्वसामान्यांचे हाल झाले – नवाब मलिक

Updated On:

मुंबई – या देशात भाजपचे सरकार हे मोदी सरकार म्हणून ओळखले जातं असून २६ मे रोजी भाजप सरकारला सात वर्ष पूर्ण होत आहेत. सध्याच्या कोरोना परिस्थितीत भाजपचे काही लोक हा उत्सव साजरा करणार होते म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना हा उत्सव साजरा करू नका असा आदेश काढावा लागला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

भाजपच्या या सात वर्षात नोटबंदी झाली, जीएसटी लावण्यात आला, कोरोनासारखी महामारी आल्यानंतर ती त्यांना यशस्वीपणे हाताळता आली नाही, सर्वसामान्यांचे हाल झाले, देशात बेरोजगारी वाढली, लोकं जीव गमावत आहेत तरीही भाजप सरकारची काही लोकं सात वर्ष साजरी करणार होती अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Vikram Misri : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना केंद्र सरकारकडून मुदतवाढ

2026-07-01 20:58:58

Vikram Misri : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना केंद्र सरकारकडून मुदतवाढ

Eknath Shinde: सहा खासदारांच्या एन्ट्रीने मोदी सरकारमध्ये वाढली शिंदेंची पॉवर; दोन खासदारांना थेट मंत्रीपद मिळणार?

2026-06-23 11:18:53

Eknath Shinde: सहा खासदारांच्या एन्ट्रीने मोदी सरकारमध्ये वाढली शिंदेंची पॉवर; दोन खासदारांना थेट मंत्रीपद मिळणार?

Breaking News : मोठी बातमी.! 'या' दोन खासदारांना थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार

2026-06-22 15:54:39

Breaking News : मोठी बातमी.! 'या' दोन खासदारांना थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार

New Rules on Cough Syrups: आता खोकल्याच्या औषधासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक ; केंद्र सरकारने बदलले नियम

2026-06-16 12:52:13

New Rules on Cough Syrups: आता खोकल्याच्या औषधासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक ; केंद्र सरकारने बदलले नियम

Big Breaking: 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी ; नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

2026-06-16 11:24:58

Big Breaking: 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी ; नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय