मोदी सरकारच्या सात वर्षात सर्वसामान्यांचे हाल झाले – नवाब मलिक

Updated On:

मुंबई – या देशात भाजपचे सरकार हे मोदी सरकार म्हणून ओळखले जातं असून २६ मे रोजी भाजप सरकारला सात वर्ष पूर्ण होत आहेत. सध्याच्या कोरोना परिस्थितीत भाजपचे काही लोक हा उत्सव साजरा करणार होते म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना हा उत्सव साजरा करू नका असा आदेश काढावा लागला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

भाजपच्या या सात वर्षात नोटबंदी झाली, जीएसटी लावण्यात आला, कोरोनासारखी महामारी आल्यानंतर ती त्यांना यशस्वीपणे हाताळता आली नाही, सर्वसामान्यांचे हाल झाले, देशात बेरोजगारी वाढली, लोकं जीव गमावत आहेत तरीही भाजप सरकारची काही लोकं सात वर्ष साजरी करणार होती अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Modi government : "विरोधी पक्षाला देशात अराजक माजवायचे आहे.."; भाजपचा काॅंग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप

2026-05-24 16:53:36

Modi government : "विरोधी पक्षाला देशात अराजक माजवायचे आहे.."; भाजपचा काॅंग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप

NEET paper leak: 'तुम्ही शिक्षणमंत्र्यांना बडतर्फ का करत नाही?' ; नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल

2026-05-17 15:02:42

NEET paper leak: 'तुम्ही शिक्षणमंत्र्यांना बडतर्फ का करत नाही?' ; नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल

women's reservation : "पंतप्रधानांचे भाषण हे विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर" - एकनाथ शिंदे

2026-04-19 19:30:02

women's reservation : "पंतप्रधानांचे भाषण हे विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर" - एकनाथ शिंदे

Women’s Reservation Bill : महिला आरक्षणावरून राजकीय तणातणी; मोदी सरकारने दिली प्रश्‍नांची उत्तरे...

2026-04-19 19:13:12

Women’s Reservation Bill : महिला आरक्षणावरून राजकीय तणातणी; मोदी सरकारने दिली प्रश्‍नांची उत्तरे...

Government On Fertilizer Industry: मोठी बातमी! तेलाच्या संकटादरम्यान केंद्राकडून पेट्रोकेमिकल उत्पादनांवर मोठी सवलत जाहीर ; फायदा काय होणार? वाचा

2026-04-02 12:03:45

Government On Fertilizer Industry: मोठी बातमी! तेलाच्या संकटादरम्यान केंद्राकडून पेट्रोकेमिकल उत्पादनांवर मोठी सवलत जाहीर ; फायदा काय होणार? वाचा