मोदी सरकारच्या सात वर्षात सर्वसामान्यांचे हाल झाले – नवाब मलिक

Updated On:

मुंबई – या देशात भाजपचे सरकार हे मोदी सरकार म्हणून ओळखले जातं असून २६ मे रोजी भाजप सरकारला सात वर्ष पूर्ण होत आहेत. सध्याच्या कोरोना परिस्थितीत भाजपचे काही लोक हा उत्सव साजरा करणार होते म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना हा उत्सव साजरा करू नका असा आदेश काढावा लागला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

भाजपच्या या सात वर्षात नोटबंदी झाली, जीएसटी लावण्यात आला, कोरोनासारखी महामारी आल्यानंतर ती त्यांना यशस्वीपणे हाताळता आली नाही, सर्वसामान्यांचे हाल झाले, देशात बेरोजगारी वाढली, लोकं जीव गमावत आहेत तरीही भाजप सरकारची काही लोकं सात वर्ष साजरी करणार होती अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ethanol news : "इथेनॉल मिश्रण नसते तर पेट्रोल १२५ रुपयांवर पोहोचले असते"; मोदी सरकारने संसदेत स्पष्टच सांगितलं...

2026-07-31 15:35:33

Ethanol news : "इथेनॉल मिश्रण नसते तर पेट्रोल १२५ रुपयांवर पोहोचले असते"; मोदी सरकारने संसदेत स्पष्टच सांगितलं...

Modi Government : मोदी सरकारच्या काळात देशावर 151 लाख कोटींचे कर्ज; 'या' नेत्याचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

2026-07-30 18:40:26

Modi Government : मोदी सरकारच्या काळात देशावर 151 लाख कोटींचे कर्ज; 'या' नेत्याचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Sandeep Deshpande : 'झुरळांनी बेगॉनला हरवलं', संदीप देशपांडेंचा मोदी सरकारला खोचक टोला

2026-07-26 09:30:24

Sandeep Deshpande : 'झुरळांनी बेगॉनला हरवलं', संदीप देशपांडेंचा मोदी सरकारला खोचक टोला

Modi Government : मोदी सरकारच्या 'कणखर' प्रतिमेला तडा ! आंदोलकांपुढे 12 वर्षांत 9 वेळा घ्यावी लागली माघार

2026-07-25 17:04:11

Modi Government : मोदी सरकारच्या 'कणखर' प्रतिमेला तडा ! आंदोलकांपुढे 12 वर्षांत 9 वेळा घ्यावी लागली माघार

सामान्य माणसाला हक्काचे ‘आरोग्य छत्र’

2026-07-22 08:10:19

सामान्य माणसाला हक्काचे ‘आरोग्य छत्र’