अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना मदत द्या – मुख्यमंत्री शिंदे

Updated On:

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे.

नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

आणखी संबंधित बातम्या

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

2026-08-23 16:05:46

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दादा भुसेंसोबत चार तास बैठक! अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

2026-08-23 12:04:02

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दादा भुसेंसोबत चार तास बैठक! अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Maharashtra Politics : ठाकरेंसह शरद पवारांना मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

2026-08-22 18:47:41

Maharashtra Politics : ठाकरेंसह शरद पवारांना मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

Cancellation of Additional Surcharge : गणेशोत्सवासाठी बसच्या ग्रुप बुकिंगवरील 30 टक्के अतिरिक्त अधिभार रद्द

2026-08-21 16:22:46

Cancellation of Additional Surcharge : गणेशोत्सवासाठी बसच्या ग्रुप बुकिंगवरील 30 टक्के अतिरिक्त अधिभार रद्द

Shiv Sena hearing : शिवसेना सुनावणीत नवा ट्विस्ट; आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टच घेणार? शिंदेंना राजकीय धक्का?

2026-08-20 18:51:58

Shiv Sena hearing : शिवसेना सुनावणीत नवा ट्विस्ट; आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टच घेणार? शिंदेंना राजकीय धक्का?