अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना मदत द्या – मुख्यमंत्री शिंदे

Updated On:

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे.

नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Sanjay Gaikwad : "संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतात, आतमध्ये काय माहीतच नसतं," ठाकरे गटाच्या नेत्याचा टोला

2026-05-25 10:13:32

Sanjay Gaikwad : "संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतात, आतमध्ये काय माहीतच नसतं," ठाकरे गटाच्या नेत्याचा टोला

Bachchu Kadu : बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत का गेले? 'ते' मोठे कारण आले समोर!

2026-05-23 15:46:46

Bachchu Kadu : बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत का गेले? 'ते' मोठे कारण आले समोर!

Shiv Sena leader Arrest : राजकीय वर्तुळात खळबळ ! एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याला अटक

2026-05-21 18:09:18

Shiv Sena leader Arrest : राजकीय वर्तुळात खळबळ ! एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याला अटक

MLC Election : महायुतीमध्ये वादाची ठिणगी? शिंदेसेनेच्या 'या' जागेवर भाजपचा दावा

2026-05-21 16:59:16

MLC Election : महायुतीमध्ये वादाची ठिणगी? शिंदेसेनेच्या 'या' जागेवर भाजपचा दावा

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला निश्चित; भाजपच्या वाट्याला सर्वाधिक जागा

2026-05-21 08:34:51

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला निश्चित; भाजपच्या वाट्याला सर्वाधिक जागा