आणि बिचारा ढसाढसा रडला… कुटूंबात सद्स्य ९ आणि मतं मिळाले फक्त ५

Updated On:
आणि बिचारा ढसाढसा रडला… कुटूंबात सद्स्य ९ आणि मतं मिळाले फक्त ५

जालंधर – २०१९ लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, यावेळी अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी जालंधर मधून निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार ‘नीटू’ यांना केवळ ८४० मते मिळाली आहे. आशर्याची बाब म्हणजे, नीटू यांच्या घरात ९ सदस्य असून देखील त्यांना फक्त ५ मते मिळाली आहेत. त्यामुळे आपल्या स्वतःच्याच घरातील आणखी ४ मते कुठे गेली हे खुद्द नीटू यांना सुध्दा अद्याप समजले नाही.

जालंधर परिसरात नीटू यांच्या परिवाराची ‘नीटू शटर वाला’ अशी सुद्धा ओळख आहे. निकाला नंतर त्यांच्या खात्यात फक्त ८४० मते आले होते. नीटू यांचे असे, सुद्धा म्हणणे आहे कि माझ्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी देखील मला मतदान करण्याचे वचन केले होते. मात्र त्यांनी देखील मला मत दिले नाही. असं नीटू म्हणाले.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/390262155034842/

 

आणखी संबंधित बातम्या

Society election : पारी टॉवर्स निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा विजय

2026-08-10 20:58:53

Society election : पारी टॉवर्स निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा विजय

Ratna Debnath: पनिहाटी मतदारसंघातही तृणमूलला मोठा झटका ; आरजीकर अत्याचार पीडितेची आई आघाडीवर

2026-05-04 13:09:02

Ratna Debnath: पनिहाटी मतदारसंघातही तृणमूलला मोठा झटका ; आरजीकर अत्याचार पीडितेची आई आघाडीवर

Assembly Election Results 2026 : झालमुरी प्रकरणापासून ते 'सिंघम'च्या इशाऱ्यापर्यंत... ; ५ राज्यांमधील निवडणुकांमध्ये 'या' ५ व्हिडिओने फिरवला गेम

2026-05-04 12:49:37

Assembly Election Results 2026 : झालमुरी प्रकरणापासून ते 'सिंघम'च्या इशाऱ्यापर्यंत... ; ५ राज्यांमधील निवडणुकांमध्ये 'या' ५ व्हिडिओने फिरवला गेम

Stock Market: पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालांचा शेअर बाजारावर परिणाम ; शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला

2026-05-04 10:17:58

Stock Market: पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालांचा शेअर बाजारावर परिणाम ; शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला

BMC Election : महापौर पदाविषयी कुठली तडजोड नको.! भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

2026-01-20 19:39:02

BMC Election : महापौर पदाविषयी कुठली तडजोड नको.! भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्टच सांगितलं