तोंडाची दुर्गंधी कशामुळे येते ?
Updated On:

एखादा माणूस जवळ येऊन बोलल्यास त्याच्या दातातील दुर्गंधीमुळे घाणेरडा वास येतो. हा वास टारटरमुळे येत असतो. दात स्वच्छ न केल्यामुळे दातावर टारटर जमतो. हा थर काढल्यास दात स्वच्छ होतात. वेळीच उपचार न केल्यास रक्त व पू येतो. काही वेळा रक्तक्षयामुळे हिरड्यांमधील घाण साफ करावा. औषधोपचार घ्यावेत. ( bad breath )
काय करू नये ( bad breath )
-दातांनी बाटलीचे झाकण किंवा कडक वस्तू तोडू नये, दुखापत होते.
-दात हालत असताना दोऱ्याने किंवा हाताने काढू नये त्यामुळे हिरड्या दुखतात.
-दात कोरू नयेत, असे केल्याने दातांना व हिरड्यांना इजा पोहोचते. ( bad breath )
-दुधाचे दात पडून गेल्यावर नवीन येणाऱ्या दातांची काळजी घ्यावी.
टॅग्स:
#Aarogya Jagar#Aarogya Jagar 2020#Aarogya News#Advantages#Arogya#Arogya Jagar#Arogyajagar#Arogyaparv#Asmita#Ayurveda#Beard#Benefits Of Bhimaseni Kapoor#Benefits Of Health Diary#Black Pepper#Blood Health#Blood Pressure#Cancer#Carona#Cholesterol#Corona#Corona Virus#Corona Virus In India#COVID 19 Pandemic#Daily Diet#Destroys





