“आपला कोणाशीही वाद नाही किंवा रागही नाही…”, शशी थरूर यांनी स्पष्टच सांगितले

कोची – केरळातील कॉंग्रेस पक्षाच्या कोणाशीही आपला वाद नाहीं किंवा आपण कोणावरही नाराज किंवा रागावलेलो नाही असे कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. आपण पक्षातील कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहोत, कोणाशी बोलणे टाळण्याचा विषयच उद्‌भवत नाही कारण आम्ही कोणीहीं बालवाडीत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. भाजप आता बनली व्हिडीओ बनवणारी कंपनी; केजरीवालांनी उडवली भाजपची … Continue reading “आपला कोणाशीही वाद नाही किंवा रागही नाही…”, शशी थरूर यांनी स्पष्टच सांगितले