प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार – मंत्री विजयकुमार गावित

नंदुरबार :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले. नंदुरबार तालुक्यातील तलवाडे, बलवंड, खर्दे.खु. येथील सभागृह व रस्ता क्रॉक्रीटिकरण अशा विविध विकास कामांचे भूमीपूजन कार्यक्रम सोमवारी (दि.6) संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. लोकप्रतिनिधीसह उपसरपंच … Continue reading प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार – मंत्री विजयकुमार गावित