#Video : राज्यातील कोरोना परिस्थितीवरून चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले….

Updated On:

कोल्हापूर (प्रतिनिधी) – राज्यातील कोरोनाच्या एकूणच परिस्थितीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकार कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय मदत पुरविण्यात कमी पडत असल्यामुळे त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे.

राज्यात कोरोनामुळे अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असून राज्य सरकारनं चांगल्या दर्जाचे टेस्टिंग किट वापरणे गरजेचे आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करणे गरजेचे आहे.

म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी मेडिकल व्यवस्थेवर  जास्त भर देण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. राज्यात मेडिकल व्यवस्थेवर आपण जास्त भर देत नसून लॉक डाउन वर भर देत आहोत. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Chandrakant Patil : नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे- चंद्रकांत पाटील

2026-05-24 20:06:12

Chandrakant Patil : नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे- चंद्रकांत पाटील

Pharmacy Education : राज्यातील फार्मसी महाविद्यालयांना ब्रेक! २०३१ पर्यंत राज्यात नवीन संस्था उघडण्यास बंदी

2026-05-16 05:30:38

Pharmacy Education : राज्यातील फार्मसी महाविद्यालयांना ब्रेक! २०३१ पर्यंत राज्यात नवीन संस्था उघडण्यास बंदी

West Bengal CM: प. बंगालमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? 'या' 5 दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत

2026-05-04 16:01:56

West Bengal CM: प. बंगालमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? 'या' 5 दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत

Chandrakant Patil : शंभरावे मराठी साहित्य संमेलन पुण्यातच; चंद्रकांत पाटील यांची अधिकृत घोषणा

2026-05-01 05:15:35

Chandrakant Patil : शंभरावे मराठी साहित्य संमेलन पुण्यातच; चंद्रकांत पाटील यांची अधिकृत घोषणा

Degree Certificates : पदवी प्रमाणपत्रे डिजीलॉकरवर उपलब्ध करून द्या; महाराष्ट्र सरकारचे विद्यापीठांना निर्देश

2026-04-29 18:45:58

Degree Certificates : पदवी प्रमाणपत्रे डिजीलॉकरवर उपलब्ध करून द्या; महाराष्ट्र सरकारचे विद्यापीठांना निर्देश