सरकारकडून भरीव प्रकारची मदत मिळावी, शेतकऱ्यांचं प्रतिपादन

Updated On:

बेल्हे (वार्ताहर):- बेल्हे (ता.जुन्नर) दुष्काळ,अतिवृष्टी, कोरोना व आता चक्रीवादळ यामुळे शेतकरी खचून गेला आहे. आंबा,डाळिंब,पालेभाज्या,सीताफळ,केळी, ऊस,जनावरांचा चार अस प्रत्येक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

बळीराजा हवालदिल झाला असून संकटावर संकट येत आहेत. अस प्रतिपादन बेल्हे येथील प्रगतशील शेतकरी दत्ता खोमणे यांनी केलं आहे. आजपर्यंत सरकारने अनेक सुविधा दिल्या मात्र आता काही महत्वाच्या आणि भरीव प्रकारच्या मदतीसाठी शेतकरी आसुसला आहे. नाही तर शेतकरी कधीच उभा राहु शकणार नाही.

दरम्यान, निसर्ग चक्रिवादळाची तिव्रता प्रचंड प्रमाणात असल्यामुळे शेती सोबतच अनेक घरांचीही छपरं उडाली आहेत.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Dattatray Bharne : 5 जुलैपासून शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ; कृषीमंत्र्यांची घोषणा

2026-06-29 20:58:09

Dattatray Bharne : 5 जुलैपासून शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ; कृषीमंत्र्यांची घोषणा

Latur Bribe Case : शेतकऱ्याकडून लाच घेताना तांत्रिक सहाय्यक ताब्यात; तब्बल 'इतक्या' रुपयांची केली होती मागणी

2026-06-17 18:18:10

Latur Bribe Case : शेतकऱ्याकडून लाच घेताना तांत्रिक सहाय्यक ताब्यात; तब्बल 'इतक्या' रुपयांची केली होती मागणी

Monsoon Delayed: दुहेरी संकट! पाटबंधारे विभागाकडून पाणीबंदी; शेतकरी संतप्त

2026-06-17 12:06:22

Monsoon Delayed: दुहेरी संकट! पाटबंधारे विभागाकडून पाणीबंदी; शेतकरी संतप्त

Khalapur : जीवन प्राधिकरणाच्या अपूर्ण कामामुळे शेतकरी अडचणीत 

2026-06-10 07:53:42

Khalapur : जीवन प्राधिकरणाच्या अपूर्ण कामामुळे शेतकरी अडचणीत 

Shaktipeeth Mahamarg : 'गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा,' कोल्हापुरात हजारो शेतकरी एकवटले

2026-06-09 14:28:22

Shaktipeeth Mahamarg : 'गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा,' कोल्हापुरात हजारो शेतकरी एकवटले