सरकारकडून भरीव प्रकारची मदत मिळावी, शेतकऱ्यांचं प्रतिपादन

Updated On:

बेल्हे (वार्ताहर):- बेल्हे (ता.जुन्नर) दुष्काळ,अतिवृष्टी, कोरोना व आता चक्रीवादळ यामुळे शेतकरी खचून गेला आहे. आंबा,डाळिंब,पालेभाज्या,सीताफळ,केळी, ऊस,जनावरांचा चार अस प्रत्येक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

बळीराजा हवालदिल झाला असून संकटावर संकट येत आहेत. अस प्रतिपादन बेल्हे येथील प्रगतशील शेतकरी दत्ता खोमणे यांनी केलं आहे. आजपर्यंत सरकारने अनेक सुविधा दिल्या मात्र आता काही महत्वाच्या आणि भरीव प्रकारच्या मदतीसाठी शेतकरी आसुसला आहे. नाही तर शेतकरी कधीच उभा राहु शकणार नाही.

दरम्यान, निसर्ग चक्रिवादळाची तिव्रता प्रचंड प्रमाणात असल्यामुळे शेती सोबतच अनेक घरांचीही छपरं उडाली आहेत.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Tulapur Fire Accident : तुळापूरमध्ये भीषण दुर्घटना! शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग, दोन बैल व घोडीचा दुर्दैवी मृत्यू

2026-05-26 03:30:26

Tulapur Fire Accident : तुळापूरमध्ये भीषण दुर्घटना! शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग, दोन बैल व घोडीचा दुर्दैवी मृत्यू

Farmer Loan Waiver : सरकारने कर्जमाफी संदर्भात घेतले तडकाफडकी 'हे' दोन मोठे निर्णय; बँकांना दिले थेट आदेश

2026-05-21 16:16:04

Farmer Loan Waiver : सरकारने कर्जमाफी संदर्भात घेतले तडकाफडकी 'हे' दोन मोठे निर्णय; बँकांना दिले थेट आदेश

Newasa: पीकविमा रखडल्याने शेतकरी आक्रमक; 15 दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

2026-04-25 16:09:09

Newasa: पीकविमा रखडल्याने शेतकरी आक्रमक; 15 दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Latur News : लातूरमध्ये उष्माघाताचा तीव्र झटका; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

2026-04-21 22:32:16

Latur News : लातूरमध्ये उष्माघाताचा तीव्र झटका; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; १,२१९ कोटींचा पीकविमा मंजूर, आठवड्यात खात्यावर पैसे जमा होणार

2026-04-16 22:52:24

Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; १,२१९ कोटींचा पीकविमा मंजूर, आठवड्यात खात्यावर पैसे जमा होणार