रोहित शर्मा आणि विराट कोहली आता प्रामुख्याने वनडे फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करत आहेत. या २० सामन्यांमधील त्यांची कामगिरीच हे ठरवेल की २०२७ च्या विश्वचषकात ते भारतीय संघाचे नेतृत्व करतील की नाही. चाहत्यांच्या नजरा या दोन्ही ‘रनमशीन’वर खिळल्या आहेत, कारण विश्वचषकापूर्वी फॉर्मात राहणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे.
\n\n