मंत्रिमंडळ निर्णय : महाराष्ट्रात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची अंमलबजावणी करणार
मुंबई – महाराष्ट्र सरकारने कॉपीमुक्त परीक्षा” मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्यावेळी परीक्षा केंद्रांच्या 50 मीटर परिघात फोटोकॉपीची दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 10 वीच्या परीक्षा 2 मार्चपासून आणि 12 वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली … Continue reading मंत्रिमंडळ निर्णय : महाराष्ट्रात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची अंमलबजावणी करणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed