Friday, April 19, 2024

Tag: Lakhimpur

“प्रियंका गांधींनी नेहमीच यावरून राजकारण केलं” – लखीमपूर प्रकरणावरून काँग्रेस आमदाराचा घरचा आहेर

“प्रियंका गांधींनी नेहमीच यावरून राजकारण केलं” – लखीमपूर प्रकरणावरून काँग्रेस आमदाराचा घरचा आहेर

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसतर्फे प्रियंका गांधी मैदानात उतरल्या असून त्यांनी पक्षाच्या निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ...

Lakhimpur : नेत्यांना मंचावर जाण्यास शेतकरी संघटनेचा नकार, प्रियंका गांधी बसल्या जमिनीवर

Lakhimpur : नेत्यांना मंचावर जाण्यास शेतकरी संघटनेचा नकार, प्रियंका गांधी बसल्या जमिनीवर

लखीमपूर – लखीमपूर खेरी शेतकरी हत्या प्रकरणात शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशचं राजकारण तापलं ...

लखीमपूर शेतकरी हत्याकांड; मंत्रीपुत्राला पोलीस रिमांड

लखीमपूर शेतकरी हत्याकांड; मंत्रीपुत्राला पोलीस रिमांड

लखनौ  - लखीमपूर खेरी शेतकरी हत्या प्रकरणात शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा ...

लखीमपूर हिंसाचार : अजय मिश्रांना अभय की डच्चू? शहांच्या भेटीनंतर तर्क-वितर्क

लखीमपूर हिंसाचार : अजय मिश्रांना अभय की डच्चू? शहांच्या भेटीनंतर तर्क-वितर्क

नवी दिल्ली - लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित ...

Lakhimpur : काँग्रेसशासित पंजाब-छत्तीसगडकडून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटींची मदत

Lakhimpur : काँग्रेसशासित पंजाब-छत्तीसगडकडून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटींची मदत

लखीमपूर खेरी - लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणामुळे उत्तर प्रदेश सरकार थबकलं. या घटनेत मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची ...

राहुल गांधींना कॉंग्रेस अध्यक्ष बनविण्यासाठी स्वाक्षरी अभियान

राहुल गांधी ठाम : मारा, गाडा काहीही करा, पण लखीमपूरला जाणारच

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील लखीमपूरला जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी ...

लक्षवेधी: आक्रमक राहुल, आर्जवी प्रियंका

लखीमपूरमध्ये राहुल गांधींना ‘प्रवेश बंदी’; योगी सरकारवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी  आज तिथं जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी ...

देशात लोकशाही उरली आहे का?, लखीमपूरच्या घटनेनंतर संजय राउत यांचा सवाल

देशात लोकशाही उरली आहे का?, लखीमपूरच्या घटनेनंतर संजय राउत यांचा सवाल

नवी दिल्ली - उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरीमधील घटना आणीबाणीपेक्षाही भयंकर असल्याची टीका करीत शिवसेना नेते संजय राउत यांनी केंद्र आणि उत्तर ...

शरद पवार यांची पुरग्रस्तांसाठी मोठी घोषणा; 16 हजार कुटुंबांना मदत

शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा : शरद पवार

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठनेते व अध्यक्ष शरद पवार यांनी ...

Lakhimpur : योगी सरकारची घोषणा; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 लाखांची मदत अन् नोकरी

Lakhimpur : योगी सरकारची घोषणा; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 लाखांची मदत अन् नोकरी

मुंबई : लखीमपूर खेरीच्या घटनेचे केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशात पडसाद उमटताना दिसत आहे. तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही