Ranji Trophy SemiFianl 2 : बीसीआयच्या करारातून वगळल्यानंतरही ‘हा’ खेळाडू फलंदाजीत ठरतोय फ्लाॅप, फक्त 3 धावा करून परतला तंबूत….

Ranji Trophy 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू श्रेयस अय्यर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर जात आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला. अलीकडे अय्यरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक करारातूनही बाहेर फेकले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये न खेळल्याने अय्यर चर्चेत होता. मात्र आता तो रणजी स्पर्धेतून मैदानात परतला आहे. पण हे पुनरागमन अय्यरसाठी चांगले … Continue reading Ranji Trophy SemiFianl 2 : बीसीआयच्या करारातून वगळल्यानंतरही ‘हा’ खेळाडू फलंदाजीत ठरतोय फ्लाॅप, फक्त 3 धावा करून परतला तंबूत….