मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदी यांनी संसदेत निर्णय घेण्याची आवश्यकता – जयंत पाटील

Updated On:

मुंबई – मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यात फिरण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. हा निर्णय केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रात फिरण्याऐवजी दिल्लीत फिरले तर उपयोग होईल, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम जाणवत असून कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात चांगला फायदा झाला आहे. बर्‍याच ठिकाणी उपलब्ध सुविधा आता पुरायला लागल्या आहेत, एवढी रुग्ण संख्या कमी झाली आहे. पण याचा अर्थ लॉकडाऊन कायम ठेवला पाहिजे, असाही नाही, शेवटी लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे.

मात्र लॉकडाऊनबाबत सध्या भाष्य करणं योग्य राहणार नाही. कोरोना स्थितीबाबत मंत्रिमंडळाची दर आठवड्याला चर्चा होते आणि त्याप्रमाणे आवश्यक ते निर्णय घेतले जातील, असेही  जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आणखी संबंधित बातम्या

Ram Mandir Donation Case : राममंदिर लूटप्रकरणी पंतप्रधान मोदी शांत का? काँग्रेसचा जोरदार प्रहार, नेमकं काय म्हणाले...

2026-06-30 15:55:11

Ram Mandir Donation Case : राममंदिर लूटप्रकरणी पंतप्रधान मोदी शांत का? काँग्रेसचा जोरदार प्रहार, नेमकं काय म्हणाले...

Rajnath Singh: ऑपरेशन सिंदूरवरून संसदेची दिशाभूल करणाऱ्या राजनाथ सिंहांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी

2026-06-29 12:45:04

Rajnath Singh: ऑपरेशन सिंदूरवरून संसदेची दिशाभूल करणाऱ्या राजनाथ सिंहांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी

Satara Sangli MLC Election: धैर्यशील कदम की अभयसिंह जगताप? विधान परिषदेच्या सर्वात प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मारणार बाजी?

2026-06-20 01:00:47

Satara Sangli MLC Election: धैर्यशील कदम की अभयसिंह जगताप? विधान परिषदेच्या सर्वात प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मारणार बाजी?

Prime Minister Modi : दर्जेदार आरोग्य सेवा भारतातच.! पंतप्रधान मोदींच विधान

2026-06-14 17:05:33

Prime Minister Modi : दर्जेदार आरोग्य सेवा भारतातच.! पंतप्रधान मोदींच विधान

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी इतिहास रचला.! माजी पंतप्रधान नेहरूनां मागे टाकले, जागतिक नेत्यांकडून अभिनंदन

2026-06-10 18:07:17

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी इतिहास रचला.! माजी पंतप्रधान नेहरूनां मागे टाकले, जागतिक नेत्यांकडून अभिनंदन