Maharashtra politics : आमदार शहाजी बापू पाटलांची संजय राऊतांवर टीका,म्हणाले “जनता राऊतांना भिक… “
मुंबई – संजय राऊत देशातील लोकशाही, समाजातील मानसिकता बिघडवण्याचे काम करत आहेत. हे महाराष्ट्राला न शोभणारे आहे. सध्या संजय राऊत हे नागापेक्षाही विषारी फुत्कार त्यांच्या तोंडातून टाकत आहेत. परंतू जनता त्यांना भिक घालणार नाही, अशी टीका शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली. शहाजी बापू म्हणाले, मला खात्री आहे हा महाराष्ट्र सुजान आणि बुद्धीमान आहे. … Continue reading Maharashtra politics : आमदार शहाजी बापू पाटलांची संजय राऊतांवर टीका,म्हणाले “जनता राऊतांना भिक… “
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed