“कोश्यारी नावाचं पार्सल…”, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया
मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण वीर सावरकर ‘स्वातंत्र्यविर होते की माफीवीर’ याभोवती फिरत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातून भाजपासह मनसे आक्रमक झाल्याचे दिसले होते. त्याचबरोबर मनसेकडून भारत जोडो यात्रेला रोखण्याचाही इशारा देण्यात आला होता. अशातच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी … Continue reading “कोश्यारी नावाचं पार्सल…”, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed