मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार महाराष्ट्र विसरला नाही- भाजप

मुंबई: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. तसेच निवडणुकीच्या मैदानात मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार ट्विटर युद्ध रंगले आहे. भाजपने #विसरलानाहीमहाराष्ट्र असा हॅशटॅग देत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना झालेल्या चुकांवरून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, मावळ गोळीबार प्रकरणावरून भाजपने अजित पवारांना लक्ष केले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना ९ … Continue reading मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार महाराष्ट्र विसरला नाही- भाजप