मुंबई : देशात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक कामगारांना फटका बसला आहे. तर देशातील उद्योगधंदे, व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहेत. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशात एकाच पद्धतीने लावण्यात आलेल्या लॉकडूनमुळे, कामगार शेतकरी, व्यापारीवर्ग यांना न सांगता येण्यासारखे दुःख निर्माण झाल्याचे त्यांनी आल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
किसानों,श्रमिकों,दिहाड़ी मज़दूरों,व्यापारियों,सभी को एक पैमाने से नहीं देखा जा सकता।पूर्ण लॉकडाउन कई वर्गों के लिए विपदा बन गया है।देश को “स्मॉर्ट” समाधान की ज़रूरत है:बड़े स्तर पे टेस्ट,वाइरस हॉटस्पॉट की पहचान और घेराव,बाक़ी जगहों पर सावधानी से धीरे-धीरे काम-काज शुरू होना चाहिए।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 13, 2020