वीजदराच्या बाबतीत राज्य सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय

Updated On:
वीजदराच्या बाबतीत राज्य सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय

मुंबई – वीजदराच्या बाबतीत राज्य सरकारने फार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या 45 हजार कोटींच्या थकबाकीपैकी शेतकऱ्यांना केवळ 15 हजार कोटी भरावे लागणार आहेत. विलंब चार्ज व व्याज हे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पुढे ते म्हणाले की, राज्यातील महावितरण, महापारिक्षण, महानिर्मिती या तीनही कंपन्या अडचणीत असतानादेखील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे.

केवळ विरोधाकरता विरोधक आंदोलन करत आहेत, असे मत उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी मांडले.

आणखी संबंधित बातम्या

Parth Pawar : राष्ट्रवादीत पार्थ पवारांचा पॉवर गेम! राज्यसभेसाठी भुजबळांचा पत्ता कट? 'या' ४ बड्या नावांची चर्चा

2026-05-23 19:45:07

Parth Pawar : राष्ट्रवादीत पार्थ पवारांचा पॉवर गेम! राज्यसभेसाठी भुजबळांचा पत्ता कट? 'या' ४ बड्या नावांची चर्चा

NCP Merger : राष्ट्रवादीचं विलीनीकरण का रखडलं? शशिकांत शिंदेंनी उघड केलं 'ते' गुप्त कारण!

2026-05-23 18:16:26

NCP Merger : राष्ट्रवादीचं विलीनीकरण का रखडलं? शशिकांत शिंदेंनी उघड केलं 'ते' गुप्त कारण!

NCP Internal Rift : "विलास लांडेंना पाडण्यासाठी १५ वर्ष तुमचं काम केलं!" माजी महापौरांच्या 'त्या' विधानाने राजकारणात भूकंप

2026-05-19 02:30:08

NCP Internal Rift : "विलास लांडेंना पाडण्यासाठी १५ वर्ष तुमचं काम केलं!" माजी महापौरांच्या 'त्या' विधानाने राजकारणात भूकंप

Gautami Patil : मोठी बातमी..! गौतमी पाटील राजकारणात येणार?

2026-05-18 22:48:11

Gautami Patil : मोठी बातमी..! गौतमी पाटील राजकारणात येणार?

Rohit Pawar : तरच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील..रोहित पवारांची विलीनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका

2026-05-16 06:00:49

Rohit Pawar : तरच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील..रोहित पवारांची विलीनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका