शेतकरी ऊर्जादाता बनला पाहिजे – केंद्रीयमंत्री गडकरी

हिंगोली  : परिसरातील शेतकऱ्यांनी गावातले पाणी गावात आणि शेतातले पाणी शेतात जिरवून जमिनीतील पाण्याचा स्तर वाढविल्यास तो समृद्ध होईल, अन्नदाता शेतकरी उर्जादाता बनावा यासाठी आपला प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगोली येथे केले. विविध रस्ते प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. येथील रामलीला मैदान येथे वाशिम-पांगरे चौपदरी मार्ग … Continue reading शेतकरी ऊर्जादाता बनला पाहिजे – केंद्रीयमंत्री गडकरी