Lucknow : केंद्राच्या ‘त्या’ निर्णयाचे मुस्लिम धर्मगुरूंकडून स्वागत

लखनौ – व्हीआयपी व्यक्तींसाठी ठेवण्यात आलेला हज यात्रेचा कोटा काढून टाकण्याच्या केंद्राच्या अलीकडील निर्णयाचे मुस्लिम धर्मगुरूंनी स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, यामुळे यात्रेकरूंमधील भेदभाव संपेल. आगामी हज यात्रेसाठी नोंदणी एक-दोन दिवसांत सुरू होईल. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की ‘व्हीआयपी संस्कृती’ समाप्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाचा एक भाग … Continue reading Lucknow : केंद्राच्या ‘त्या’ निर्णयाचे मुस्लिम धर्मगुरूंकडून स्वागत