शिरूर -पुणे जिल्ह्यातील विविध भागात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे सर्वत्र उकाडा निर्माण झाला आहे. बारामती परिसरात चांगला पाऊस झाला तर काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे.
यामुळे पुरंदर, भोर, वेल्हे तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे.