नवी दिल्ली : उत्तर प्रदेश भाजपचे आमदार यांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारला १ कोटीची मदत जाहीर केली असून, तसेच लॉकडाऊन असेपर्यंत त्यांनी अन्नत्याग केला आहे. सध्या देशात गरिबांना लॉकडाऊनमुळे अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.
खाद्य पदार्थाचा देशात तुटवडा निर्माण झाला असून अनेक जण आमच्याकडे येत असल्याचे ते म्हणाले. गरिबांना जेवण मिळत नाही म्हणून मी १४ एप्रिल पर्यंत अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.