मुंबई – सत्ताधारी ठाकरे सरकारच्या येत्या काही दिवसांत तीन विकेट पडणार आहेत, असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1352943951711973/
काही दिवसातच म्हाडा जमीन प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब हे घरी बसणार आहेत. तर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मुंबई महापौर किशोरी पेडणेकर जलमध्ये जाणार आहेत. असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
अनंत करमुसे मारहाण प्रकरणी ठाणे पलिस आयुक्तांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार असा सवाल करण्यात आला, असे सोमय्या यांनी सागितले.