Video : राज्यातील राजकीय परिस्थितीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले; “सरकार टिकवण्यासाठी…”

Updated On:

मुंबई – महाराष्ट्रात सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर आपली भूमिका मांडत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी पक्ष शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. यापेक्षा दुसरी कोणतीही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे जे आमदार गुवाहाटीला गेले, त्यापैकी दोन आमदार परत आले आहेत. त्यांनी जे काही घडले ते सविस्तर सांगितले. तसेच गुवाहाटीमधील इतर आमदारांनी परत यावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे व त्यांच्या नेत्यांनी केले आहे. या राजकीय घडामोडींवर व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आणखी संबंधित बातम्या

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

2026-08-23 16:05:46

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

R. R. Aaba : शरद पवारांच्या तालमीत तयार झाले; 'या' निर्णयांची आजही होते चर्चा, ‘त्या’ वक्तव्यामुळे द्यावा लागला राजीनामा

2026-08-16 09:32:13

R. R. Aaba : शरद पवारांच्या तालमीत तयार झाले; 'या' निर्णयांची आजही होते चर्चा, ‘त्या’ वक्तव्यामुळे द्यावा लागला राजीनामा

Sunetra Pawar : “बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही ;” दादांची आठवण काढत सुनेत्रा पवार यांचे विधान

2026-08-15 12:46:16

Sunetra Pawar : “बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही ;” दादांची आठवण काढत सुनेत्रा पवार यांचे विधान

Shankar Mandekar: "असा नेता पुन्हा होणे नाही!" आमदार शंकर मांडेकर अजितदादांबद्दल बोलताना भावूक

2026-08-13 04:00:49

Shankar Mandekar: "असा नेता पुन्हा होणे नाही!" आमदार शंकर मांडेकर अजितदादांबद्दल बोलताना भावूक

Hinjawadi IT Park: आयटीनगरीत खड्ड्यांचे साम्राज्य! ३७ कंपन्यांनी पळ काढला, तरी प्रशासनाचा खो-खोचा खेळ सुरूच

2026-08-09 01:30:55

Hinjawadi IT Park: आयटीनगरीत खड्ड्यांचे साम्राज्य! ३७ कंपन्यांनी पळ काढला, तरी प्रशासनाचा खो-खोचा खेळ सुरूच