कृषी पदवीधारकांनो नवभारताच्या निर्माणात योगदान द्या – राज्यपाल कोश्यारी

अकोला – आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. कृषी पदवीधारकांना देशाची सेवा करण्याची मोठी संधी आहे. आपल्या क्षेत्रात अथक परिश्रम करुन आपण नवभारताच्या निर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 37 वा दीक्षान्त समारंभ आज संपन्न झाला. या सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी … Continue reading कृषी पदवीधारकांनो नवभारताच्या निर्माणात योगदान द्या – राज्यपाल कोश्यारी