नवी दिल्ली- पतीच्या पगारातील ३० टक्के वाट आता, पत्नीला मिळणार असल्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. पतीच्या पगारावर कुणीही अवलंबून नसेल तर पत्नीला आपल्या पतीच्या पगाराच्या ३० टक्के हिस्सा मिळाला पाहिजे असे हायकोर्टाने आपल्या निर्णयामध्ये म्हंटल आहे.
दरम्यान, एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं आज हा निर्णय दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने याठिकाणी कमाईच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे.