सातारा : यंदा मंदी आणि पावसाचा सणांवर परिणाम झाला आहे. मात्र रोजच्या धावपळीतून आनंदाचे चार क्षण नवरात्रीत नक्कीच मिळतात. गरबा खेळण्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा साठवण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. सातारकरांची आराध्य दैवत असणाऱ्या आई साहेबांचं सातारकरांनी मोठ्या उस्साहात स्वागत केल आहे..