आम्ही सर्व गांधी आडनावाच्या व्यक्तींना दोष देत नाही – किरेन रिजीजू

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीचा, आणि सशस्त्र दलांचा “अपमान” केला म्हणून सर्वच गांधी आडनावांना दोष देता येणार नाही अशी उपरोधिक टिप्पणी केंद्री मंत्री किरेन रिजीजू यांनी केली आहे. एका ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधींनी मोदी आडनावाबाबत अतिशय अपमानास्पद टिप्पणी केली असून त्यांनी संपूर्ण ओबीसी समुदायाला बदनाम केले आहे. … Continue reading आम्ही सर्व गांधी आडनावाच्या व्यक्तींना दोष देत नाही – किरेन रिजीजू