ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर करीत हजारो वारकरी आलंकापुरीत दाखल झाले आहे. काही वारकरी दुष्काळाच्या भीषण सामना केलेल्या मराठवाड्यातून आले आहेत. त्यांनी विठुरायाकडे पावसासाठी साकडे घातले आहे.
ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर करीत हजारो वारकरी आलंकापुरीत दाखल झाले आहे. काही वारकरी दुष्काळाच्या भीषण सामना केलेल्या मराठवाड्यातून आले आहेत. त्यांनी विठुरायाकडे पावसासाठी साकडे घातले आहे.