मुंबई – कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेतील रेतीबंदर परिसरात अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे रात्री २:०० च्या सुमारास तात्काळ तबेले मालकांनी आपल्या तबल्यातील म्हशी रस्त्यावर आणल्या असून
किमान १००० ते १२०० म्हशी काढण्यात आल्या आहेत. अचानक खाडीतील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.