BCCI | आयपीएलवर ताशेरे ओढणारा खेळाडूच होणार आता बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष!

मुंबई – ऑस्ट्रलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला मोठे अपयश आले. त्यानंतर बीसीसीआयने ( BCCI ) भारताच्या टी-२० संघाची पूर्ण रचनाच बदलण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे. कारण या स्पर्धेनंतर संघाच्या निवडीवरून बीसीसीआयवर मोठी टीका करण्यात आलेली होती. त्यानंतर बीसीसीआयने निवड समितीच बरखास्त केली आणि नव्याने नेमणूक करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले. त्यामुळे आता … Continue reading BCCI | आयपीएलवर ताशेरे ओढणारा खेळाडूच होणार आता बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष!