केंद्रीयमंत्री रिजीजूंचे वक्तव्य म्हणजे न्याय व्यवस्थेला धमकावण्याचा प्रकार – संजय राऊत

मुंबई :- केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी काही सेवानिवृत्त न्यायाधीश “भारतविरोधी टोळी”चा भाग असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा आणि न्यायाधीशांना धमकावण्याचा प्रयत्न आहे असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. दिल्लीत आयोजित इंडिया टुडे कॉन्क्‍लेव्हमध्ये बोलताना रिजिजू यांनी दावा केला होता की काही सेवानिवृत्त न्यायाधीश … Continue reading केंद्रीयमंत्री रिजीजूंचे वक्तव्य म्हणजे न्याय व्यवस्थेला धमकावण्याचा प्रकार – संजय राऊत