‘मविआच्या’ हल्लाबोल मोर्चात उद्धव ठाकरे कडाडले; शिंदे सरकारवर साधला निशाणा
मुंबई – महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा काढण्यात असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आमदार-खासदारांकडून शिवाजी महाराजांविषयीची वादग्रस्त वक्तव्य, राज्यपालांची विधानं आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योग या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. आणि या मोर्चातून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली असून, भायखळा ते आझाद मैदान … Continue reading ‘मविआच्या’ हल्लाबोल मोर्चात उद्धव ठाकरे कडाडले; शिंदे सरकारवर साधला निशाणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed