Maharashtra : 10 फेब्रुवारीपासून राज्यात आणखी दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार – केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे

नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या अखेरपर्यंत करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. यासह राज्यात सध्या 8 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया सुरू असून येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर … Continue reading Maharashtra : 10 फेब्रुवारीपासून राज्यात आणखी दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार – केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे