नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात तिसऱ्या टप्प्यासाठी 116 मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडलं. यामध्ये राज्यातील 14 जागांचा समावेश आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या.
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशात एकूण 116 मतदारसंघामध्ये एकूण 63.24% मतदान झाले आहे.
सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे
आसाम 78.29%
बिहार 59.97%
गोवा 71.09%
गुजरात 60.21%
जम्मू आणि काश्मीर 12.86%
कर्नाटक 64.14%
केरळ 70.21%
महाराष्ट्र 56.57 %
Total voter turnout for 3rd phase of #LokSabhaElections2019 is 63.24%.
Assam – 78.29%
Bihar – 59.97%
Goa – 71.09%
Gujarat – 60.21%
Jammu & Kashmir – 12.86%
Karnataka – 64.14%
Kerala – 70.21%
Maharashtra – 56.57% pic.twitter.com/bGbCl4G4Q3— ANI (@ANI) April 23, 2019
ओडिशा 58.18%
त्रिपूरा 78.58%
उत्तर प्रदेश 57.74%
पश्चिम बंगाल 79.36%
छत्तीसगड 65.91%
दाद्रा आणि नगरहवेली 71.43%
दमण आणि दिव 65.34%
Total voter turnout for 3rd phase of #LokSabhaElections2019 is 63.24%.
Odisha – 58.18%
Tripura – 78.52%
Utar Pradesh – 57.74%
West Bengal – 79.36
Chhattisgarh – 65.91%
Dadra & Nagar Haveli – 71.43%
Daman & Diu – 65.34% https://t.co/CmyxZmbhVW— ANI (@ANI) April 23, 2019