रत्नागिरी – मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले होते. या घटनेमुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना २ जुलैला रात्री ८ ते ९च्या सुमारास ही घटना घडली असून आतपर्यंत २० मृतदेह सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या सहादिवसानानंतर दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. धरण परिसरात पोलिस आणि जिल्हा प्रशासन तसेच एनडीआरएफ शोधमोहीम सुरु आहे.
#UPDATE: One more body recovered in the search operation this morning. Total 20 bodies have been recovered so far. 3 more are till missing. #TiwareDam https://t.co/NFXxV52aKt
— ANI (@ANI) July 7, 2019