क्रिकेट कॉर्नर : सामन्यांच्या वेळेत बदल व्हावा

आयपीएल क्रिकेट स्पर्धा तुफान लोकप्रियता मिळवत असताना तसेच ती वाढत असताना एक प्रश्‍न सहज मनात येतो की यातील दुपारचे सामने वगळता संध्याकाळच्या सामन्यांच्या वेळेत बदल का केला जात नाही. हे सामने संध्याकाळी 7.30 ऐवजी 7 वाजता का सुरू केले जात नाहीत. याचा तोटा कोणालाही नसताना केवळ हट्ट म्हणून या वेळेत पहिल्या मोसमापासून कधीही बदल करण्यात … Continue reading क्रिकेट कॉर्नर : सामन्यांच्या वेळेत बदल व्हावा