पुणे – राज्यातील 25 गड आणि किल्ल्यावर राज्यशासनाने हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला असून ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
हा तुघलकी निर्णय आहे
हा मराठी मातीचा
अस्मितेचा अपमान आहे
गडकील्ले हे कुणाच्या बापाची जहागिर नाही #बेशरामसरकार pic.twitter.com/31RcFJTStj— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 6, 2019
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर ट्विट केले आहे की,’हा तुघलकी निर्णय आहे हा मराठी मातीचा अस्मितेचा अपमान आहे गडकिल्ले हे कुणाच्या बापाची जहागिर नाही.’ बेशरमसरकार असे हॅशटॅग वापरत या निर्णयाचा निषेध केला आहे.
#व्हिडीओ : सरकारच डोक ठिकाणावर आहे का – डॉ . कोल्हे