BCCI & Team India : ..तर गंभीर परिणाम होतील, बीसीसीआय सचिव जय शहा यांचा खेळाडूंना इशारा….

मुंबई – आजच्या काळात मर्यादीत षटकांचेच क्रिकेट खेळण्याकडे खेळाडूंचा कल वाढला आहे. मात्र, रेड बॉल क्रिकेटलाही तेवढेच मनहत्व देणे गरजेचे आहे. जे खेळाडू देशांतर्गत रेडबॉल क्रिकेट खेळणार नाहीत त्यांनी गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा गर्भीत इशारा बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांनी दिला आहे. अलिकडेच अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्या चिंतेचे कारण … Continue reading BCCI & Team India : ..तर गंभीर परिणाम होतील, बीसीसीआय सचिव जय शहा यांचा खेळाडूंना इशारा….